जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वसलेले वनकोठे हे गाव एकेकाळी वसंत सहकारी साखर कारखान्यामुळे नावाजले होते. मात्र, ओडिशातून चोरट्या मार्गाने आणलेला गांजा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या तस्करांमुळे सध्या या गावाकडे वेगळ्या हेतूने पाहिले जात आहे. पोलिसांनी अलीकडेच १९ किलो गांजाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्यानंतर वनकोठे पुन्हा एकदा चर्चेत आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा