नाशिक – सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेल्या जिल्ह्यातील डोंगर-दऱ्यांमध्ये ४६ गाव, पाडे दरडप्रवण क्षेत्रात असून तिथे अकस्मात काही आपत्ती ओढावल्यास तातडीने आवश्यक त्या साधन सामग्रीची व्यवस्था करीत आपदा मित्र व संबंधित विभागांमार्फत जलद प्रतिसाद देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. जिल्ह्यात ५०० आपदा मित्र कार्यरत असून कुठल्याही प्रसंगात ते सर्वप्रथम प्रतिसाद देतील. काही दुर्गम भाग संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. तिथे उपग्रह फोनच्या वापराचे नियोजन आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा