जळगाव – उन्हाची तीव्रता वाढताच गिरणा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील गावांमध्ये टंचाईच्या झळाही तीव्र झाल्या आहेत. यामुळे गिरणा धरणातून रविवारी सायंकाळी चौथे आवर्तन सोडण्यात आले. त्याचा लाभ जिल्ह्यातील १०८ गावांना होणार आहे. आवर्तन हे पिण्याच्या पाण्यासाठीच आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिपंप बंद ठेवावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा