

सोमवारच्या पूरस्थितीमुळे अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याने ते संताप व्यक्त करत आहेत, दुसरीकडे या परिस्थितीला जबाबदार ठेकेदार, अभियंत्यांवरील कारवाईबाबत मात्र पालिका…
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आपत्ती निवारणासाठी विभागवार यंत्रणा असून यामध्ये पालिकेचे अग्निशमन दल महत्त्वाची भूमिका बजावते.
कळंबोलीकरांवर पुराचे सावट कायम; गाळ काढल्याशिवाय गत्यंतर नसल्याचा आयआयटीचा इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः भाजीपाल्याचे उत्पादन खराब झाल्याने बाजारात पुरवठा…
हा अनोखा उपक्रम शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने राबवण्यात आला असून, हुंडा प्रथेविरोधातील जनजागृती हे या आंदोलनाचे मुख्य उद्दिष्ट…
हा विस्तार प्रवाशांच्या वाढत्या गरजा आणि भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीप्रती आम्ही कटिबद्ध आहोत, असं या विमान कंपनीने सांगितलं आहे.
नवी मुंबई महापालिका, सिडको, कोकण भवन यासारख्या शासकीय प्राधिकरणांसह व्यावसायिक, नागरी संकुलांचे मोठे केंद्र मानल्या जाणाऱ्या बेलापुरात सोमवारच्या पावसाने पूरस्थिती…
परिणामी काही तास झालेल्या पावसाने दाणादाण उडविली.
खंडणीची मागणी करणाऱ्याने लोरन्स विष्णोई गटाचा असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी एन आर आय पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीं विरोधात…
या भागातील पाणीचा निचरा झाल्यानंतर जीवन हळूहळू पूर्ववत स्थितीत येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेरील परिसर…
नालेसफाईच्या नावाखाली उपसून ठेवलेला गाळ रस्त्यावर पसरल्याने व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.