नवी मुंबई : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या उपनगरांमधील पाणथळ जमिनी विकसकांसाठी खुल्या करण्याच्या हालचाली वेगाने सुरू असताना या भागातील २२ पाणथळ जमिनींचे राज्य सरकारमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष काय असतील याकडे आता पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे. पाम बीच मार्गालगत असलेला डीपीएस तलाव तसेच टी.एस.चाणक्य परिसरातील पाणथळ भाग निवासी संकुलांसाठी खुला करण्याच्या जोरदार हालचाली सिडको तसेच नवी मुंबई महापालिकेच्या स्तरावर सुरु आहेत. उरण, द्रोणागिरी, पट्टयातील पाणजे, तळोजा तसेच खारघर उपनगरातील पाणथळ जागांचे भवितव्य देखील या सर्वेक्षण अहवालात बंद झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या जागा विकासकांसाठी खुल्या होणार की संरक्षित रहाणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा