संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या महाराष्ट्रभर व्यापक स्वरुपात स्व. आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेने सलग पहिले ३ वर्ष महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान मिळवला. दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याची तयारी सुरु केली असून शहर स्वच्छतेबरोबरच कचरा वर्गीकरणाकडे पालिकेने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेकेदाराची मुदत संपली असून नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत मे. एनव्हायरो ठेकेदाराला मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. एका वर्षासाठी ७८ कोटीच्या कामासाठी मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा