नवी मुंबई : अवघ्या देशाची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या मणिपूरमधील महिला भगिनींवरील अत्याचाराच्या घटनेने नवी मुंबईकर जनता देखील संतप्त आणि व्यथित झाली आहे. या नृशंस घटनेचा निषेध म्हणून आणि आपल्या भावनांना मोकळी वाट करून देण्यासाठी नागरिकांनी थेट राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मु यांना साकडे घातले आहे. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत, अशी विनंती करणारे पोस्टकार्ड राष्ट्रपती मुर्मु यांना नागरिकांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा