पोलीसांसमवेत कारवाई कधी?
नवी मुंबई– स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे शहर असलेल्या नवी मुंबई महापालिकेला शहरात विविध विभागात रस्त्यावर दिवेदिवस रस्त्यावर धुळखात पडलेल्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा स्वच्छता अभियानामध्ये अडथळा येऊ लागला आहे. एकीकडे शहर स्वच्छतेसाठी शहर सौंदर्यीकरणाबरोबरच प्रत्येक गोष्टीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला या रस्त्यावरील धूळखात पडलेल्या भंगार गाड्यांचे करायचे काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत तात्काळ कारवाई करत या रस्त्यावरील घूळखात पडलेल्या गाड्या हटवण्याची मागणी नागरीकांकडून तसेच पालिका सफाई कामगारांकडूनही होऊ लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा