नवी मुंबई – राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहराला पाणीपुरवठा कणाऱ्या धरणात पाणीसाठी निम्म्यावर आला असून जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे आव्हान पेलावे लागणार असताना दुसरीकडे स्वताःच्या मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबईतील मोरबे धरणात मात्र गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अधिक जलसाठा शिल्लक आहे. परंतु तरीही नागरीकांनी पाण्याचा वापर जपूनच करा असे आवाहन केले आहे. मोरबे धरणात अजून १८८ दिवस शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याएवढा जलसाठा धरणात शिल्लक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा