दुचाकीसह चारचाकी वाहनांचेही अपघात
शेखर हंप्रस
नवी मुंबई : पावसामुळे इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील मुख्य रस्त्यांची अवस्था बरी असली तरी उड्डाणपुलांवरील खड्डे मात्र धोकादायक झाले आहेत. पूल सुरू होण्याच्या ठिकाणी बहुतांश पुलांवर मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचत आहे. याचा वाहनचालकांना आंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा