नवी मुंबई : शहरात्र प्रचाराचा धडाका सुरू आहे. बेलापूर व ऐरोली मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष व युती आघाडी व अपक्षांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे. २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून संध्याकाळच्या प्रचारयात्रांना व सभांना वेग येत आहे. मात्र प्रचारानंतर शहरातील उद्याने व विशेषत: मैदाने ‘श्रमपरिहारा’ची ठिकाणे बनली आहेत. त्यामुळे या प्रचारानंतरच्या श्रमपरिहारावर नियंत्रण कोणाचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा