नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजारातील माथाडी कामगारांनी ५०किलोपेक्षा जादा वजनाच्या येणाऱ्या मालाची हाताळणी करणार नाही असा पवित्रा घेतला होता. याकरिता वारंवार आंदोलने करण्यात आली होती. त्यावर महाराष्ट्र शासनाचे ५० किलो पेक्षा भार असलेल्या गोणी न वाहू देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीदेखील ५० किलोपेकक्षा अधिक वजनाच्या गोणी येत असून कामगार संघटनांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे एपीएमसीने नुकतेच परिपत्रक काढून या निर्णयाची कठोरपणे अमंलबजावणी करण्याचे आडत व्यापार्यांना आदेश दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा