नवी मुंबई : जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी देण्यात आला . हा सोहळा खारघर येथे झाल्यानंतर सुमारे १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता.या घटनेला कोण जबाबदार आहे ?याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे.या कार्यक्रमाची उच्च स्तरीय चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उध्दव ठाकरे आग्रही आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही नवी मुंबई शहरातील शिवसेना नेत्यांना घेवून राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेवून निवेदन सादर केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा