पनवेल : पनवेलकरांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती होण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानूसार आयोजित केलेल्या ‘इंडियन स्वच्छता लीग’ ची प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांपासून ते जेष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांनी सहभागी होऊन स्वच्छतेविषयी शहरवासीय गांर्भियाने विचार करत असल्याचे शनिवारी सकाळी दाखवून दिले. अतिवृष्टीमुळे प्रभातफेरी होणार की नाही अशी साशंकता होती. परंतू पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे अखेर शनिवारी पावसापूर्वीच खारघर, कळंबोली आणि पनवेल शहरात प्रभातफेरी निघाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा