उरण : राज्यातीलच नव्हे तर देशातील उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या उरणच्या भूमिपुत्रांना आपल्या हक्काच्या रोजगारासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. यात अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेणाऱ्यांचा समावेश असून डिग्री, डिप्लोमा असतानाही येथील अनेक तरुण बेरोजगार आहेत. उरणमध्ये प्रथम १९७५ मध्ये ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारला गेला. त्यानंतर वायू विद्युत केंद्र आणि त्यापाठोपाठ जेएनपीटी सारखे देशातील सर्वात मोठे बंदर ही उभे राहिले. त्याचप्रमाणे भारत पेट्रोलियमचा घरगुती गॅस भरणा प्रकल्पही उरणमध्ये आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा