नवी मुंबई : रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर नागरिक मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे दरवर्षी शहरात ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) निश्चित करून त्याठिकाणी विविध उपाययोजनेच्या माध्यमातुन वाहन अपघात कमी करण्यासाठी नियोजन आखले जाते. शीव-पनवेल आणि ठाणे-बेलापूर महामार्ग हे शहरातील मुख्य महामार्ग असून याठिकाणी नेहेमीच वाहनांची वर्दळ असते. मागील वर्षी शीव-पनवेल, ठाणे- बेलापूर महामार्गवर ७ ब्लॅक स्पॉट होते मात्र यंदा ते कमी झाले असून ५ ब्लॅक स्पॉट आहेत, अशी माहिती तुर्भे विभागाचे वाहतूक निरीक्षक नितीन गीते यांनी दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा