नवी मुंबई : करोना काळानंतर शंभर टक्के पूर्ण मुक्त रंगपंचमी यंदा साजरी होत आहे. रंगपंचमी होळीनंतर सहा दिवसांनी असली तरी राज्यातील अनेक ठिकाणांप्रमाणे धुरवडलाच रंगपंचमी येथेही साजरी केली जाते. रंगपंचमीचा बेरंग होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलीस सतर्क असून, नऊशेच्या आसपास पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यात परिमंडळ एकमध्ये चारशे, तर अन्य परिमंडळ दोनमध्ये तैनात आहेत. यात सुमारे ३० ते ३५ टक्के महिला पोलिसांचा समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा