नवी मुंबई – आजच्या काळात विविध कारणांवरून वाद होऊन त्यातून पुढे घटस्फोटाचा पर्याय अनेकजण निवडत असल्याचे दिसून येते. मात्र, नवी मुंबईतील ६० वर्षे सर्व परिस्थितीला सामोरे जात, जीवन जगणाऱ्या दाम्पत्याचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. समाजातील कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था टिकली पाहिजे, हा संदेश समाजापर्यंत पोहचवा यासाठी नवी मुंबईतील तरूण आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा