जाहीर सभेत टाळ्या मिळविण्याची हौस मंत्र्यांना असतेच, परंतु एखादी समस्या गांभीर्याने सोडविण्यासाठी बोलावलेल्या जनता दरबारात एखाद्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याने कारवाईचे फर्मान सोडले तर ते सर्वासाठीच आश्चर्यकारक ठरते. पनवेलमधील वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठय़ासंदर्भात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच जनता दरबार भरवला होता. त्यात त्यांनी अक्षरश: विजेच्या वेगाने निर्णय घेतले आणि या निर्णयांचे धक्के संबंधित अधिकाऱ्यांना बसले. त्यामुळे अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा