उरण : जुलैच्या मध्यावर उरण मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उरणला पाणी पुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागल आहे. मात्र मागील पंधरा दिवसापासून पावसाचा खंड पडल्याने उरणकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे उरणच्या रानसई धरणाची साठवणूक क्षमता जवळपास ४ दशलक्ष घन मीटरने कमी झाल्याने पाऊस सुरू राहिल्यास धरणातील पाणी साठा कायम राहण्यास मदत होते. मात्र पावसाचा खंड वाढल्यास पुढील पावसाळ्या पर्यंत पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण होऊन उरणच्या नागरिकांना अधिकच्या पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा