उरण : जल प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या करंजा-रेवस व मोरा- मुंबई हे दोन्ही मार्ग अर्धवट आहेत. त्यामुळे उरणला जोडणारे जलमार्ग कधी पूर्ण होणार असा सवाल प्रवासी करीत आहेत. करंजा-रेवस मार्गावरील करंजा जेट्टी तयार होऊनही सुरू न झाल्याने जेट्टीची दुरवस्था सुरू झाली आहे. २५ कोटींपेक्षा अधिक रुपये खर्च करण्यात आलेल्या या जेट्टीवरील विजेचे खांब कोसळू लागले आहेत. तर सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले कठडे तुटून पडू लागले आहेत. तर जेट्टीच्या बीमना गंज चढू लागला आहे. तर पायऱ्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा