नवी मुंबई: मुंबईतून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर यासारख्या शहरांच्या दिशेने ये-जा करण्यासाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत आखण्यात आलेल्या बहुचर्चित ऐरोली-काटई मार्गावरून नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या जोड मार्गिकेचा विषय अखेर निकाली निघाला आहे. ठाणे-बेलापूर रस्त्यावरून मुलुंडच्या दिशेने चढण्याकरिता तसेच मुलुंडकडून नवी मुंबईच्या दिशेने उतरण्याकरिता मार्गिका बांधण्यासाठी ४९ कोटी रुपयांच्या कंत्राटास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने नुकतीच मान्यता दिल्याने नवी मुंबईकरांनाही या मार्गाचा फायदा मिळणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा