नवी मुंबई : नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात गावठी दारू विकली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. भिवंडी आणि मुंबई येथे काही वर्षांपूर्वी गावठी दारू पिऊन शेकडो लोकांचा बळी गेल्याचा प्रकार घडल्यानंतर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे खाडकन डोळे उघडले होते. त्यानंतर मात्र मुंबई आणि परिसरात गावठी दारूवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले होते. लोकांनी गावठी दारू पिऊ नये म्हणून देशी दारूच्या दरात घट करण्याचा विचारही समोर आला होता. मात्र, एवढ्या वर्षांनी पुन्हा गावठी दारूचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा