नवी मुंबई : पामबीचलगतच्या खाडीकिनारी सेक्टर ६० येथील पाणथळ जमिनी निवासी बांधकामांसाठी खुल्या केल्याबद्दल टीका होत असताना आता या पाणथळी कोरड्याठाक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारनियुक्त संस्थेकडून पाहणी होत असल्याच्या पर्श्वभूमीवर पाणथळींचा मुख्य स्त्रोत असलेल्या खाडीकडील बाजूस बांध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या पाणथळीतील पाणीपातळीमध्ये मोठी घट झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा