पनवेल: पनवेल दिवा लोहमार्गावर शनिवारी सायंकाळी चार वाजता मालवाहूगाडीचे पाच डबे घसरल्याने या मार्गावरुन धावणाऱ्या ३२ एक्सप्रेस गाड्यांतील प्रवाशांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. रात्री उशीरापर्यंत डबे सुरक्षित ठेवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रविवार सायंकाळपर्यंत वेळ लागणार असल्याचे माहित असूनही रेल्वे प्रशासनाकडून मुंबईतील विविध टर्मिनलमधून इतर रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. प्रवाशांना शनिवारची रात्र आणि रविवारच्या दुपारपर्यंत ताटकळत रेल्वेतच बसावे लागले. आपत्तीवेळी नेमकी परिस्थिती कशी हाताळावी याची माहिती मुंबई विभागात काम करणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडे नसल्याने ही स्थिती पाहायला मिळाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा