स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहरातील स्वच्छतेवर नवी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर खर्च करत स्वच्छतेत शहराला प्रथम क्रमांक यावा म्हणून कंबर कसली आहे. मात्र दुसरीकडे याच शहरात असलेली इतर शासकीय प्राधिकरणे या अभियानाबाबत निरुत्साही असल्याचे निदर्शनास येत आहे. आजही त्या त्या प्राधिकरणांच्या असलेल्या जागेत अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे त्यामुळे, नवी मुंबई महानगरपालिकेने स्वतःला स्वच्छता सर्वेक्षणात झोकून देवूनही या विविध कारणांमुळे शहराचा स्वच्छता मानांकन खालावत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा