मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलसेवेत मोरा बंदरातील गाळाचा अडथळा निर्माण होऊ लागला असून शुक्रवारी सायंकाळी ५.३० नंतर साडेतीन तासांसाठी ही जलसेवा बंद राहणार असल्याचे मोरा बंदर विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे या मार्गावरील मुंबई व मोरा येथून या जा करणारे प्रवासी व चाकरमानी यांच्या प्रवासाचा खोळंबा होत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- वन विभागाला ‘सीआरझेड’ अधिकार देण्यास केंद्राचा नकार

Navi Mumbai water disruption,
आज नवी मुंबईत संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही ! पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन
uran Two people died in accident on Jasai flyover on Monday
जासई उड्डाणपूल दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा, महिनाभरापूर्वी तिघांचा, तर…
navi mumbai municipal corporation confiscated property of 128 defaulters over unpaid tax arrears
१२८ थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती, पालिकेच्या धडक कारवाईत ७ कोटींची वसुली
navi mumbai rto advises motorists to regularly issue puc certificates to reduce vehicle emissions
तीन हजार वाहनांमधून धूर; ध्वनि, वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओची कारवाई
Navi Mumbai garbage collection news in marathi
आंदोलनामुळे झालेली कचराकोंडी अथक प्रयत्नांनंतर दूर
Kharghar Road Rage Murder
Kharghar Road Rage Murder: डोक्यात हेल्मेटने मारून खून; आरोपी रेहान शेखला अटक, दुसरा आरोपी फरार
stress-related suicide in students news in marathi
अभ्यासाच्या ताणातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Contractual workers of Navi Mumbai civic body to launch strike for equal pay
नवी मुंबईत कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन सुरु ! पालिकेने नाका कामगारांकडून  कचरा संकलन सुरु केल्याचा दावा…
navi Mumbai loksatta news
नवी मुंबईत आजपासून कंत्राटी कामगारांचा संप, नागरी सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता

मागील अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून लाखो क्यूबीक मीटर गाळ काढला जात आहे. मात्र तरीही दरवर्षी मोरा बंदरात गाळाची समास्या कायम आहे. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. मोरा मुंबई हा जलमार्ग महत्वाचा असून उरण ते मुंबई दरम्यानचा हा जलद प्रवासाचा मार्ग म्हणून दररोज हजारो प्रवासी या मार्गाने प्रवास करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने उरणमधून मुंबईत नोकरी निमित्ताने ये-जा करणारे चाकरमानी दररोज प्रवास करीत आहेत. सायंकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेतच समुद्राला ओहटी लागत असल्याने किनाऱ्यावरील गाळात प्रवासी बोट अडकू नये यासाठी मुंबईतील भाऊचा धक्का तसेच मोरा या दोन्ही बंदरातील वाहतूक बंद केली जात आहे.

हेही वाचा- परवान्यांच्या अटीतून नवी मुंबईतील विकासकांना दिलासा; सिडकोच्या अवाजवी शुल्काच्या आढाव्यासाठी समिती

मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र. तोपर्यंत समुद्राच्या ओहटीमुळे सायंकाळी मोरा ते मुंबई ही जलसेवा काही तास बंद करण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदराचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली आहे.

Story img Loader