आठवड्याभरापासून विशेषतः शुक्रवारी राज्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. पुणे आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला असून फळभाज्या त्याच बरोबर पालेभाज्यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. ऐन पितृपक्ष पंधरावड्यात भाज्यांच्या वाढीने गृहिणींची मात्र चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ४७० गाडी आवक झाली असून त्यापैकी ३९०गाड्या शेतमालाची विक्री झाली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होता. त्यामुळे एपीएमसी बाजारात दाखल होणाऱ्या भाजीपाल्यात घट झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा