उरण : दिवा-पनवेल-उरण रेल्वे प्रकल्पासाठी १९६२ साली अवघ्या साडेदहा महिन्यांसाठी कोटनाका-काळाधोंडा येथील १२२ शेतकऱ्यांच्या जमिनी नाममात्र भुईभाड्याने घेतल्या होत्या. यातील ४५ एकर जमीनीचा मोबदला न देता कब्जा करण्याचा घाट रेल्वे-सिडको प्रशासनाने घातला आहे. या रेल्वे- सिडकोकडून होत असलेल्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचा मागील पावणे दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र त्यानंतरही रेल्वे-सिडकोकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता तीव्र लढाईला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्थेचे अध्यक्ष नवनीत भोईर यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा