उरण : मुंबईच्या ससून बंदराला पर्याय ठरलेल्या उरणच्या करंजा बंदरातील मासळीच्या निर्यातीत वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत ३०० कोटी पेक्षा अधिकच्या मासळीची निर्यात झाल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. या वाढत्या निर्याती बरोबरच मासळीची आवकही वाढली आहे. पण व्यापाऱ्यांनी मच्छीमारांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने मच्छीमारांचे पैसे थकित आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा