नवी मुंबई – भारत देशात स्वच्छता अभियानात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे शहर असलेल्या नवी मुंबई महापालिकेला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘क’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५ कोटी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच महापालिकेच्या देखण्या व आकर्षक वास्तू परिसरात झाडांचा पालापाचोळा, झावळ्या तसेच प्लास्टिक बॅनरच्या कचऱ्याचा ढीग पडला असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असून पालिकेने शहर स्वच्छतेबरोबरच पालिका मुख्यालय परिसरही स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा