नवी मुंबई: हे सरकार सर्वसामान्यांचे असून सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे, लोकांनी शिवसेना-भाजपला बहुमत दिले होते. ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्याबरोबर सत्तेसाठी हातमिळवणी करण्यात आली, मात्र अडीच वर्षांपूर्वी झालेली ही चूक आम्ही दुरुस्त केली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माथाडी कामगारांच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. माथाडी कामगार घरांसाठी १५० कोटी दिले, आणखीन २०० कोटी निधी दिला जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा