आठवडाभर तालुक्यात असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरीही चिंताग्रस्त झाला आहे. असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पोटरीला आलेल्या भात पिकांसाठी हा पाऊस हानिकारक ठरत असल्याने तो अति पावसामुळे कुजण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यावर्षी उशिरा लागवड झालेली शेती आता कुठे बहरत असताना चिरनेर व परिसरातील शेतातील भात पिके पोटरीला आली असताना भात पिकांना या पावसाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे पोटरीला आलेल्या भात पिकांमध्ये पावसाचे पाणी जाऊन पोटरीला आलेले भात पीक न भरता रिकामे राहण्याची शक्यता असल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा