नवी मुंबई: वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात जुलैअखेर डाळिंब, सीताफळ यांची आवक सुरु होत असते.तर ऑगस्ट महिन्यात या फळाची आवक वाढण्यास सुरुवात होते,परंतु अवकाळी पावसाने हंगामाला एक महिना लांबणीवर गेला आहे. डाळींब उत्पादनाला फटका बसला आहे. आता बाजारात केवळ ६ ते ८ गाड्या दाखल होत आहेत.दराने उच्चांक गाठला असून प्रतिकिलो कमीत कमी ८० रुपये ते जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचे डाळींब अडीचशे रुपयांनी विक्री होत आहे.तर  दुसरीकडे किरकोळ बाजारात मात्र डाळिंबाचे प्रमाण तुरळक पहावयास मिळत आहे.

हेही वाचा >>> सूर्यनारायणाच्या अस्तानंतरही पथदिवे बंदच; नवी मुंबईत नागरिकांकडून संताप व्यक्त

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
RBI Governor statement on exchange rate policy
रुपयाला सावरण्यासाठी थेट हस्तक्षेप नाही – मल्होत्रा
RBI repo rate interest rate BSE Nifty share market stock market Sensex
बहुप्रतीक्षित व्याजदर कपातीनंतरही शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’मध्ये २०० अंशांची घसरण कशामुळे?
stock market news in marathi
सेन्सेक्सची त्रिशतकी घसरण, निफ्टी २३,७०० खाली; शेअर बाजाराच्या आजच्या सावध विरामाची कारणे काय?
सोन्याच्या दरात चारच तासात बदल… अर्थसंकल्पांतर पुन्हा…
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड

हेही वाचा >>> उरणच्या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

सध्या एपीएमसी बाजारात राज्यातील सांगोला, सोलापूर नगर, फटलण, जेजुरी येथून डाळींब दाखल होत आहेत. यंदा पाऊस लांबल्याने, पडलेल्या अवकाळी पावसाने डाळींबाच्या बागांना फटका बसला आहे. दरवर्षी ऑक्टोबर- सप्टेंबर मध्ये २०गाडी आवक होत , परंतु आता केवळ ६-८गाड्या दाखल होत आहेत . यंदाच्या पावसामुळे डाळींबाच्या हंगामाला एक महिना उशिरा सुरुवात होत आहे. त्यातही डाळींबाला तेली रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने डागाळलेले डाळींब बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींब आवक घटली असून परिणामी किरकोळ बाजारात तुरळक असून कमीत कमी १५० ते ३०० रुपयांनी विक्री होत आहे.

Story img Loader