नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र ४९ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अद्याप पुढील १३७ दिवस पुरेल एवढा जलसाठा धरणात आहे. नवी मुंबईकरांना मात्र १० ऑगस्टपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येईल एवढा पाणीसाठा मोरबे धरणात शिल्लक आहे. तरीदेखील नवी मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा