उरण : सलग महिनाभर पावसाचा खंड पडल्याने उरण तालुक्यातील दीड ते दोन हजार हेक्टर जमिनीवरील भातपिके संकटात आली आहेत. यातील पन्नास टक्के पीक नष्ट झाले आहे. तर येत्या आठवड्याभरात जोरदार पाऊस न झाल्यास संपूर्ण शेतीच शेतकऱ्यांच्या हातची जाण्याची भीती शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे. उरण तालुक्यात ऑगस्ट २०२२ च्या तुलनेत आता पर्यंत सरासरी २ हजार २३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये ऑगस्ट २०२२ मध्ये १ हजार ७१४ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्याचप्रमाणे ऑगस्ट २०२२ मध्ये ३६२ मिलीमीटर मात्र आता पर्यंत अवघ्या ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाअभावी उरण तालुक्यातील भात शेती संकटात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा