उरण : राज्य सरकारकडून पावसाळ्यातील दोन महिन्यांसाठी करण्यात आलेली मासेमारी बंदी १ ऑगस्टपासून उठली आहे. मात्र खवळलेला समुद्र नारळी पौर्णिमेनंतरच पूर्व स्थितीत येऊन शांत होत असल्याने त्यानंतरच मोठया प्रमाणात मासेमारी नौका खोल समुद्रात उतरविण्यात येतात. त्याच्या तयारीसाठी उरणच्या मोरा बंदरातील नौकांच्या दुरुस्तीची लगबग सध्या सुरू आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा : गडहिंग्लज : विनयभंग प्रकरणी नवी मुंबईत गुन्हा दाखल; वाचा नेमका काय प्रकार आहे?
या नौकावरील खलाशी नौकांवरील जाळी व मासेमारीसाठी आवश्यक असलेले सामान नौकेवर चढविण्याचे तसेच रंग रंगोटी आणि नौकेची डागडुजी करण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी अनेक नौका मोरा बंदराच्या किनाऱ्यावर नांगरण्यात आल्या आहेत.
First published on: 25-08-2023 at 14:24 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai fishermen repairing boats ahead of narali purnima boats will go in deep sea after narali purnima css