उरण : पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेत बदल करण्यात येत असून रविवार (१ ऑक्टोबर) पासून जेएनपीटी मधून सुटणारी लाँच ही भाऊचा धक्का ऐवजी गेट ऑफ इंडिया या मार्गावर जाणार आहे, अशी माहिती जेएनपीटी वाहतूक विभागाने दिली आहे. पावसाळ्यातील चार महीने भाऊचा धक्का (फेरी वार्फ जेट्टी) पर्यंत जाते. या संदर्भात जेएनपीटीच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक प्रसिद्धी केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा