नवी मुंबई : नवी मुंबईतील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सलग सहा तास पाणी वितरणाची व्यवस्था सुरू केली असली तरी अजूनही शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईच्या तक्रारी कायम असल्याचे चित्र आहे. नेरुळ परिसरातील सारसोळे, वाशीतील काही सेक्टर तसेच ऐरोली, दिघा भागांत अजूनही मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठ्यासंबंधी तक्रारी पुढे येत असल्याने महापालिकेचे पाणी वितरण नियोजन विस्कटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा