नवी मुंबई : नवी मुंबई हे नियोजित शहर असले तरी बेशिस्त पार्किंगमुळे रस्ते चिंचोळे बनले असून वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे. याबाबतची उपाययोजना करण्यासाठी रस्त्यावर वाहन दुरुस्ती करणाऱ्या बेकायदा गॅरेजवर कारवाई केली आहे. नेरुळ पोलिसांनी दोन दिवसात चार गुन्हे दाखल केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा