नवी मुंबई : नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा मुद्दा येत्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा तापू लागला आहे. या पुनर्विकास प्रकल्पांचा ठेका ठरावीक बिल्डरांना द्यावा, प्रकल्पांच्या उभारणीत पुरविण्यात येणारे बांधकाम साहित्य, जुन्या इमारतींच्या पाडकामांवर हक्क सांगत खंडणीखोरीचे प्रताप शहरात राजरोसपणे सुरू झाले असून काही ठरावीक राजकीय नेत्यांकडून नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प थांबवून ठेवले जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सोमवारी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा