नवी मुंबई : नवी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाला भाजप आमदार गणेश नाईक खीळ घालत आहेत. त्यांच्यामुळेच हा प्रकल्प राबविण्यात अडचणी येत आहेत असा थेट आरोप शिवसेना शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी पत्रकार परिषदमध्ये केला. केवळ निवडणुका आल्या की झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा नाईक यांना आठवतो. तीसपेक्षा जास्त वर्षे एकहाती सत्ता नवी मुंबईत असूनही मात्र झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत एक तरी परिपत्रक आणले असेल तर दाखवा असे आव्हान त्यांनी नाईक यांना दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा