उरण : ओएनजीसीच्या तेल गळतीमुळे उरणमधील सागरी किनारा बाधीत झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त मच्छिमारांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेने केली आहे. याचे निवेदन शनिवारी उरणच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे. उरणच्या पिरवाडी- नागाव किनाऱ्यावरील ओएनजीसी प्रकल्पातून तेल गळती झाली आहे. हे गळती झालेले तेल नाल्यातून भरतीमुळे समुद्राच्यावाटे शेजारील केगाव- दांडा, तसेच करंजा,आवरे सह खाडीमार्गे तालुक्यातील अनेक किनाऱ्यावर पोहचले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा