उरण : ओएनजीसीच्या तेल गळतीमुळे उरणमधील सागरी किनारा बाधीत झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त मच्छिमारांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी कोकण किनारा मच्छिमार संघटनेने केली आहे. याचे निवेदन शनिवारी उरणच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे. उरणच्या पिरवाडी- नागाव किनाऱ्यावरील ओएनजीसी प्रकल्पातून तेल गळती झाली आहे. हे गळती झालेले तेल नाल्यातून भरतीमुळे समुद्राच्यावाटे शेजारील केगाव- दांडा, तसेच करंजा,आवरे सह खाडीमार्गे तालुक्यातील अनेक किनाऱ्यावर पोहचले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ओएनजीसी तेल गळती नुकसान भरपाईसाठी स्थानिक आक्रमक; उरणचा भोपाळ करायचा का? असा सवाल करीत आंदोलन

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai uran crude oil leakage from ongc plant affects fishing and farms css
Show comments