उरण : स्वच्छ भारत अभियानाचा डंका वाजत असला तरी उरणच्या ग्रामपंचायती व येथील नव्याने निर्माण होणाऱ्या वसाहतीतील कचऱ्याची विल्हेवाट न लावता तो सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर टाकला जात आहे. त्यामुळे या मोहिमेचे तीनतेरा वाजले आहेत. या कचऱ्याच्या घाणीने निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे उरणमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरणमधील अनेक गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतींनी रस्त्यांचे डंपिंग ग्राउंड बनविल्याचे चित्र तालुक्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. अशा कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा