पनवेल : पनवेल-मुंबई या हार्बर मार्गावरील लोकलचा प्रवास मागील अनेक दिवसांपासून मंदावला आहे. नवीन रेल्वेरुळ टाकल्याने पहिल्याएवढीच गती दिल्यास अपघात होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने सध्या गती कमी ठेवली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली जात आहे. यापूर्वी प्रती तास ३० या वेगाने मुंबईकडे जाणारी रेल्वे धावत होती. नवे रुळ असल्याने सध्या प्रती तास १५ या वेगाने लोकल धावत आहे. लोकलची गती मंदावल्याने दिवसाला ३६२ लोकलची ये-जा यापूर्वी स्थानकात सुरु होती, परंतू फलाट संख्या पुरेशी नसल्याने लोकल स्थानकापासून लांब उभी करावी लागत असल्याने प्रवाशांची बोंबाबोंब होऊ नये यासाठी लोकलची संख्या कमी करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा