मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन आठवड्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. राज्यातील सर्वच बाजारात कांद्याच्या दरात घसरण होत आहे. सोमवारी एपीएमसी बाजारात प्रति किलो ८ ते १० रुपयांची घसरण झाली आहे. बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा कमी प्रमाणात येत असून हलक्या प्रतीचा कांदा अधिक येत आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा