उरण : समुद्राच्या ओहोटीमुळे मोरा मुंबई जलप्रवास दोन तासांसाठी ठप्प होणार आहे. शुक्रवारी मोरा बंदरातून मुंबईत जाणारी सायंकाळी ५ ते ८.१५ तर शनिवारी ६.४५ ते ८.३० दरम्यान ही लाँच बंद राहील. मोरा मुंबई जलप्रवासात समुद्राच्या भरती ओहोटीचे महत्व आहे. ओहोटीमुळे मोरा बंदरातून सुटणाऱ्या प्रवासी बोटी काहीकाळ बंद करण्यात येणार असून त्यांचे वेळापत्रक प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे. भरतीच्या वेळी प्रवासी बोटी धक्क्याला लागतात. मात्र ओहोटीमुळे बोटी गाळात रुतण्याची शक्यता असल्याने ही सेवा बंद करावी लागत आहे.

हेही वाचा : पनवेल : वर्षभरात २८ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

Anger among commuters over digging of new concrete road in Dombivli MIDC
डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्याचे खोदकाम केल्याने प्रवाशांमध्ये संताप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Environmentalists allege that some trees were uprooted outside the Metro 3 station
‘मेट्रो ३’ स्थानकाबाहेरील काही वृक्ष उन्मळून पडल्याने पर्यावरणप्रेमींचा आरोप
palghar highway potholes marathi news
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील महामार्ग खड्डेमय, दोन दिवस झालेल्या पावसात बुजवलेले खड्डे उख़डले, खड्ड्यांमुळे होणाऱ्या कोंडीने रस्ते प्रवास नकोसा
palm beach traffic jam youth death
पामबीचवर मुलाच्या मृतदेहाजवळ पालकांचा आक्रोश, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब
success story of Diganta Das owner of Daily Fresh Food
Success Story : शून्यातून शिखरापर्यंत…! कामगार ते स्वतःचा ब्रँड; वाचा पराठ्यांचा व्यवसाय सुरू करणाऱ्या दास यांचा प्रवास
Mumbai: Leopard Spotted Rolling & Relaxing In Bushes Of Aarey Milk Colony
VIDEO: मुंबईतील ‘आरे’मध्ये दिसला बिबट्या अन्…; मध्यरात्री बिबट्या रस्त्याच्या कडेला काय करत होता पाहा
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा

बंदरातील गाळाचा परिणाम : मोरा बंदरातून हजारो प्रवासी प्रवासी प्रवास करीत आहेत. या बंदरातील गाळ काढण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून ही बंदरात गाळ साचण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे नाहक या मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मत उरण मधील प्रवासी मनोज ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.