उरण : येथील शेतीचे समुद्राच्या पाण्यापासून संरक्षक असलेली बांधबंदिस्ती कमकुवत झाली आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी ती फुटून समुद्राचे पाणी भातशेती व मिठागरात शिरू लागलं आहे. परिणामी शेकडो एकर जमिनी नापिकी होत आहेत. परिणामी शेतात उगवलेल्या खारफुटी (कांदळवन) यामुळे शेतकऱ्यांना आपला जमिनीवरील मालकी हक्क गमावण्याची वेळ आली आहे. यामध्ये सिडको, खारभूमी विभाग आणि कृषिविभागही सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. या विरोधात आता शेतकरी आपला जमिनीचा हक्क अबाधित राहावे यासाठी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. यामध्ये उरण आणि उलवे तसेच पनवेल तालुक्यांतील अनेक ठिकाणच्या किनारपट्टीवरील शेतकऱ्यांवर आपल्या वंशपरंपरागत शेतजमिनी हातच्या जात असल्याने शासनाने निसर्ग आणि कांदळवन यांचे संरक्षण करावे मात्र शेतकऱ्यांच्या शेतीचाही हक्क कायम ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा