उरण : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू होत आहे. यानिमित्ताने उरणच्या करंजा, मोरा तसेच ग्रामीण भागातील बंदरात तयारी सुरू झाली आहे. शासनाकडून १ जून ते ३१ जुलै दरम्यानची खोल समुद्रातील मासेमारीवरील दोन महिन्यांची बंदी कालावधी गुरुवारी १ ऑगस्टला संपणार आहे. त्यासाठी मच्छीमार नाखवा (बोटीचा मालक) दर्याला निघाला असून बंदरावर लगबग सुरू झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा