नवी मुंबई : एपीएमसी बाजारात फेब्रुवारी-मार्चमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ ते ४ पटीने हापूस पेट्यांची आवक वाढली होती. मात्र आता एपीएमसीत आवक कमी होत असून, मागील वर्षी एप्रिलमध्ये साधारणत: ७० ते ८० हजार पेट्या दाखल होत होत्या. मात्र शनिवारी २९ हजार ८६ पेट्या दाखल झालेल्या आहेत. तर दुसरीकडे इतर राज्यांतील आंब्याच्या ४५ हजारहून अधिक पेट्या दाखल झाल्या असून, इतर राज्यांतील आवक मात्र वाढली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा